दशसुत्री उमेद अभियानाची

दशसुत्री अभियानाअंतर्गत तयार होणारे स्वयंसहाय्यता समूह हे दहा सूत्रांनुसार चालविले जातात. यातील पहिल्या पाच सूत्रांचा समावेश हा धनव्यवहार मध्ये होतो. नियमित बैठक नियमित बचत नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार नियमित कर्जाची परतफेड नियमित लेखे अद्ययावत ठेवणे पुढील पाच सूत्रांचा समावेश हा मनव्यवहार मध्ये होतो. आरोग्य व स्वच्छता शिक्षण पंचायत संस्थांमध्ये सहभाग शासकीय योजनामध्ये सहभाग शाश्वत उपजीविका … Read more

स्वयंसहाय्यता समूहाच्या निर्मितीची प्रक्रिया

स्वयंसहाय्यता समूहाची रचना व कार्यपद्धतीः १) १० ते १२ गरजू, गरीब, पीडित महिलांचा समूह करावा. कमीत कमी १० तर जास्तीत जास्त १२ महिला स्वयंसहाय्यता समूहात असाव्यात. १० पेक्षा कमी असल्यास गट बांधणीत अडचण येऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत सदस्यांची संख्या कमीत कमी ५ करता येऊ शकते. (उदा. अपंग, विधवा, परितक्त्या अशा विशेष समूहाची बांधणी तसेच … Read more

यशोगाथा -४ यशस्वी प्रेरिका

यशस्वी प्रेरिका मतकुनकी येथील यशोधरा महिला स्वयंसहायता समूहातील सोनिया सचिन माने यांची ही यशोगाथा जी गावातील इतर महिलांना प्रेरणा देते. सोनिया ताईंचे बीए पर्यंत झालेलं शिक्षण .काहीतरी करून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची तीव्र इच्छाशक्ती परंतु लग्नानंतर संधी न मिळाल्यामुळे शेती व घरकाम यामध्येच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं.उमेद अभियानाअंतर्गत  समुदाय संसाधन व्यक्ती बनून त्यांना हि संधी … Read more

यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.

शिरगाव कवठे हे ३६५ कुटुंबाचे तासगाव तालुक्यातील एक गाव. येथील आश्विनी ताईच्या किरकोळ उद्योगाने आज इतर महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. पतीच्या निधनानंतर सासू व ४ मुलींसह संसार सांभाळून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यास मदत करणाऱ्या ताईचे आज कौतुक केले जात आहे.पती निधनानंतर त्या अल्पभूधारक शेती करीत संसाराचा गाडा चालवत होत्या.परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची होती.चार … Read more

यशोगाथा – २ अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूह , धुळगाव.

आत्मनिर्भर..              तासगाव तालुक्यापासून १५किमी  अंतरावर धुळगाव हे गाव आहे.गावची एकूण लोकसंख्या २३८१ असून या गावात केवळ २ बचत गट होते.या गावात उमेद चे कार्य सुरु झाले.अभियानामध्ये सध्या या गावातील १० बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकीच एक अष्टविनायक महिला बचत गट.या गटामध्ये एकूण ११ महिला आहेत.त्यापैकी सायराबानू जमीर पठाण यांची हि यशोगाथा. पतीच्या निधनानंतर सायराबानू … Read more

बचत गट आणि स्वयंसहाय्यता समूह यातील फरक काय ?

SHG MEETING UMED,उमेद अभियान समूहाची बैठक

आजच्या लेखामध्ये आपण बचत गट आणि स्वयंसहाय्यता समूह या दोन गोष्टींमधील फरक समजून घेणार आहोत. आपण नेहमी पाहत असतो कि पैशांची बचत करण्यासाठी महिला एकत्रित येतात त्यांना आपण बचत गट किंवा बिशी या नावाने ओळखतो पण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जे बचत गट तयार झालेले असतात त्यांना स्वयंसहाय्यता समूह असे संबोधले जाते. … Read more

यशोगाथा -१ स्त्रीशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह,शिरगाव कवठे.

उमेद महिला बचत गट

स्त्रीशक्ती महिला स्वयंसहायता समूह शिरगाव कवठे.        उमेद अभियानामुळे जागृत  झालेल्या महिलांचा प्रवास हा प्रगतीकडे होत असून महिला आज स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत. संघठन करून आपली प्रगती करीत आहेत.व्यवहारज्ञान आत्मसात करून एक नवीन उंची गाठत आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे हे एक गाव.तासगाव शहराला लागून असले तरी महिलांना घर ते चूल एवढेच … Read more

ग्रामसंघ म्हणजे काय ?

ग्रामसंघ

ग्रामसंघ  स्थापन करत  असताना सदस्याच्या मनामध्ये ग्रामसंघाची गरज का आहे? ग्रामसंघ का स्थापन करावा? त्यात कोण असणार ? असे बरेच प्रश्न तयार होतात.या लेखामध्ये आपण वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. ग्रामसंघ म्हणजे काय? VO ग्रामसंघ हा आपल्याच गटांमधून तयार होणार आहे.आपणच सर्व महिला एकत्र येऊन तो तयार करणार आहोत.म्हणूनच … Read more

PMFME Scheme In Marathi

PMFME Scheme

PMFME Scheme in Marathi: आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना (pmfme) 2023 महाराष्ट्र या योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण PMFME scheme in Marathi प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना काय आहे,या योजनेचे स्वरूप काय आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कोणते उत्पादन घेऊ शकतो,अनुदान मिळणार का,किती अनुदान मिळेल,अनुदान नेमक कोणाला मिळणार अशा प्रकारे … Read more

What is the Mission Antyodaya?- काय आहे मिशन अंत्योदय?

मिशन अंत्योदय

       मिशन अंत्योदय हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारणे हा आहे. मिशन अंत्योदय हा एक सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे ज्याचा उद्देश सर्वात मागास ग्रामपंचायतींच्या लोकांना आवश्यक संसाधने, कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करून त्यांना सक्षम करणे हा आहे. मिशन अंत्योदय हे सन २०१७-२०१८ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये स्वीकारलेले, एक … Read more